India China troops clashed near LAC in Arunachal: अरुणाचल प्रदेशातील तवांगच्या यांगत्से सीमाभागात चिनी सैनिकांशी गेल्या शुक्रवारी (९ डिसेंबर) झालेल्या चकमकीत अनेक भारतीय जवान जखमी झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर काँग्रेसने या प्रकरणावर चर्चेची मागणी केली आहे. प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या काँग्रेसने या प्रकरणावर संसदेमधील चर्चेच्या माध्यमातून देशाला विश्वासात घेण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणावर आज म्हणजेच मंगळवारी संसदेमध्ये गदारोळ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच विषयावर काँग्रेसने अनेक नेते संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये स्थगिती प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसने असाही आरोप केला आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी आपली प्रतिमा वाचवण्यासाठी देशाला धोक्यात टाकत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा