कठोर निर्णय भारत देशात घेतले जाऊ शकतात, इतकेच नाही तर त्या निर्णयांचे परिणाम सहन करण्याची क्षमताही भारतात आहे हे सिद्ध झाले आहे, असे मत केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी मांडले. नोटाबंदी आणि जीएसटी या दोन महत्त्वाच्या निर्णयावरच त्यांनी भर दिला. भारतात लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे, इथली भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. दररोजचे राजकारण आणि विविध समस्यांना देशातील नागरिकांना तोंड द्यावे लागते. असे असूनही आपल्या देशाने कठोर निर्णय घेण्याची क्षमता आणि पात्रता सिद्ध केल्याचे मत केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी व्यक्त केले. ‘वर्ल्ड फूड इंडिया २०१७’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा