‘भारत हा हिंदूंचा देश आहे, हिंदुत्ववाद्यांचा नाही’ असे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी केलेले आहे. महागाईविरोधात जयपूरमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते, तेव्हा राहुल गांधी बोलत होते. या प्रसंगी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल तसेच पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी सहभागी झाल्या होत्या. राहुल गांधीच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरूवात झाली आहे. तर, काँग्रेस आपल्या भूमिकेत कसा बदल करत आहे याबाबत देखील चर्चांना उधाण आलेलं आहे. कारण, ‘हिंदू’ या शब्दाची व्याप्ती वाढत असताना भारत हिंदूंचा असल्याचे राहुल गांधींचे हे पहिले समर्थन असू शकते. त्यांनी हिंदूंबद्दल आणखी काही विशेष टिप्पणी केल्या आहेत, ज्यात भारतात “हिंदूंचे राज्य” आणण्याबद्दलचा समावेश देखील आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा