PM Modi post on Vijay Diwas:भारताने १९७१ च्या युद्धात विजय मिळवत इस्लामाबादच्या तावडीतून पूर्व पाकिस्तानची मुक्तता केली आणि बांगलादेशचा जन्म झाला. या युद्धाची आठवण आणि शहीद सैनिकांचे स्मरण करण्यासाठी १६ डिसेंबर रोजी विजय दिवस साजरा करण्यात येतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय दिनानिमित्त संदेश देणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती. या पोस्टवर आता बांगलादेशचे नेते नाराजी व्यक्त करत आहेत. बांगलादेशमध्ये सध्या मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार काम करत आहेत. या सरकारचे विधी सल्लागार आसिफ नझरुल यांनी पंतप्रधान मोदींच्या पोस्टवर टीका केली असून १९७१ च्या युद्धात भारत हा बांगलादेशचा फक्त मित्र होता, असे म्हटले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा