चीनच्या ताब्यातील काश्मीर परत मिळवता येणे भारतासाठी शक्य नाही. भारताकडे तेवढी ताकद नाही, असे वादग्रस्त विधान जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी केले. ते सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, लडाखमधील काश्मीरचा भाग असलेला अक्साई चीनचा परिसर चीनच्या ताब्यात आहे. आपण त्यावरून केवळ आकांडतांडव करू शकतो, पण आपल्याकडे हा प्रदेश परत मिळवण्याची ताकद नाही. हा प्रश्न केवळ चीनशी मैत्री करूनच सोडवता येणे शक्य आहे, त्यावर युद्ध हा पर्याय नाही, असे फारूख अब्दुल्ला यांनी म्हटले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा