मालदीवमधील जलसंकटावर मात करण्यासाठी भारताने पुढाकार घेतला असून, शुक्रवारी मालदीवची राजधानी माले येथे भारताने पाच जलवाहू विमाने पाठवली. भारताकडून प्रथमच एखाद्या देशाली इतक्या मोठय़ा प्रमाणात पाणीपुरवठा करण्यात आला आहे.
माले येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाला आग लागून हा प्रकल्प खाक झाला. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. काही हॉटेल व पाणीविक्री करणाऱ्या दुकानांवर दरोडेही टाकण्यात आले आहे. या पाश्र्वभूमीवर मालदीवने भारताकडे पाण्यासाठी विनंती केली होती.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 06-12-2014 at 02:59 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India sending water in 5 large planes to maldives