पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमासने गाझापट्टीतून इस्रायलवर रॉकेट हल्ला केल्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्ध पेटलं. यानंतर इस्रायलने युद्धाची घोषणा करत गाझापट्टीपर प्रचंड बॉम्बवर्षाव केला. यात आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला. तर असंख्य लोक जखमी झाले. विशेष म्हणजे भारतातील अनेक रहिवासीही इस्रायलमध्ये अडकून पडले होते. अखेर हे नागरिक मायदेशात परतले आणि त्यांनी इस्रायलमधील स्थिती सांगितली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा