परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि आखाती देशांमधील भारतीय राजदूत यांच्यादरम्यान आज(रविवार) दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत इराकप्रश्नी चर्चा करण्यात आली. इराकच्या काही भागात तणाव निवळला असून, या भागातील तब्बल १०,००० भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी सरकारकडून लवकरच व्यवस्था केली जाईल. या नागरिकांची सुरक्षा आणि सुटका करण्याच्या दृष्टीने कोणत्या उपाययोजना करण्यात याव्यात, याबद्दलसुद्धा बैठकीत चर्चा करण्यात आली. भारतात परतण्याची इच्छा असेलल्या नागरिकांच्या परतीची व्यवस्था करण्यासाठी, इराकमध्ये तीन ठिकाणी भारतातर्फे छावणी कार्यालये स्थापन करण्यात आली आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा