काही दिवसांपासून ऑस्ट्रेलियातील हिंदू मंदिरांवर सातत्याने हल्ले होत आहेत. गेल्या १५ दिवसांत तीन हिंदू मंदिरांची तोडफोड करण्यात आली आहे. दरम्यान, यावरून कोलकात्यातील इस्कॉनचे उपाध्यक्ष राधारमण दास यांनी ऑस्ट्रेलियन पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती मंदिरांची तोडफोड झाली नसती, असं ते म्हणाले. एएनआयवृत्त संस्थेला त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – ऑस्ट्रेलियात तिसऱ्या हिंदू मंदिराची तोडफोड; भिंतीवर भारतविरोधी मजकूर

Maharashtra Kesari 2025 result Shivraj Rakshe prithviraj mohol Controversy
Maharashtra Kesari : एवढं ‘मोहोळ’ का उठलंय? राष्ट्रवादीच्या नेत्याचा कुस्तीत राजकारण शिरल्याचा आरोप; म्हणाले, “खरा जिंकला तो…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
baba siddique
सिद्दिकी हत्येप्रकरणी पुन्हा चौकशी करा,झिशानला माहीत असलेले सत्य बाहेर येईल; अनिल परब
Sangli Crime News
Sangli Crime : सांगलीत १०० रुपयांचं स्क्रिन गार्ड ५० रुपयांना देण्याच्या वादातून तरुणाची हत्या, तिघांना अटक
Vishnu Gupta Attack
अजमेर दर्ग्याखाली शिव मंदिर असल्याचा दावा करणाऱ्या विष्णू गुप्तांच्या कारवर गोळीबार, थोडक्यात बचावले
Saif ali khan attack case police custody of the accused
सैफ हल्ला प्रकरण : आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ
Mira Road, Bangladesh nationals arrested ,
सैफ प्रकरणानंतर बांगलादेशींची धरपकड सुरू, मिरा रोडमधून ३ बांगलादेशी नागरिकांना अटक

ऑस्ट्रेलियातील हिंदू मंदिरांवरील हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या १५ दिवसांत तीन हिंदू मंदिरांचं नुकसान करण्यात आले आहे. ऑस्टेलियन पोलिसांनी योग्य वेळी कारवाई केली असती, तर अशा घटना घडल्या नसत्या, अशी प्रतिक्रिया कोलकात्यातील इस्कॉनचे उपाध्यक्ष राधारमण दास यांनी दिली आहे. तसेच पोलिसांनी तत्काळ आरोपींना अटक करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दरम्यान, काल मेलबर्नमधील अल्बर्ट पार्क येथे असलेल्या हिंदू मंदिराची तोडफोड करण्यात आली. यावेळी मंदिराच्या भींतीवर खालिस्तानी समर्थकांनी भारताविरोधी मजकूर देखील लिहिला होता. यापूर्वी १७ जानेवारी रोजी मेलबर्नमधीलच बीएपीएस स्वामीनारायण मंदिरावर हल्ला करण्यात आला होता. दरम्यान, मागच्या १५ दिवसातला हा तिसरा हल्ला आहे.

Story img Loader