भारत व पाकिस्तान यांच्यात १९६० मध्ये झालेला सिंधू नदी पाणीवाटप करार या देशांदरम्यान दोन युद्धे होऊनही टिकला हे महत्वाचे आहे, त्यामुळे पाणी हा नेहमी संघर्षांचाच मुद्दा असतो असे नाही तर तो सहकार्याचा मुद्दा ठरू शकतो हेच त्यातून सूचित होते, असे संयुक्त राष्ट्रांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. संयुक्त राष्ट्रांचे उपसचिव जॅन एलसन यांनी आमसभेत दिलेल्या माहितीनुसार पाणी हा शांततेचा स्रोत आहे. भारत व पाकिस्तान यांच्यात उरी येथील हल्ल्यानंतर तणाव वाढला असतानाच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी या कराराचा उल्लेख केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा