Wayanad landslides : देवभूमी अशी ओळख असलेल्या केरळमध्ये सध्या शोककळा पसरली आहे. पश्चिम घाटाला लागून असलेल्या निसर्गसंपन्न अशा वायनाड जिल्ह्यात निसर्गाचा कोप पाहायला मिळाला. ३० जुलैच्या रात्री मेपाडी पंचायतीच्या चार गावांत भूस्खलन झाले. या दुर्घटनेत २०० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले असून, शेकडो लोक बेपत्ता असल्याचे सांगितले जाते. मेपाडी भागात भूस्खलन झाले आहे, याची पहिली माहिती चुरलमला गावात राहणाऱ्या निथू जोजो यांनी दिली होती. ३० जुलैच्या रात्री १ वाजता भूस्खलन झाल्यामुळे आजूबाजूच्या गावांत पाणी शिरले. रात्री दीड वाजता निथू जोजो यांनी वायनाड इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (WIMS), मेपाडी येथे फोन करून भूस्खलन झाल्याची माहिती दिली. त्यांच्या माहितीनंतर बचाव पथक रवाना झाले. पण, घटनास्थळी पोहोचेपर्यंत निथू जोजो वाचू शकल्या नाहीत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा