भारतीय सैन्याने गुरूवारी सीमारेषेवर प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात पाकिस्तानचे ५ जवान ठार झाल्याचे वृत्त आहे. सीमारेषेवरील भिंबर व बटाल सेक्टरमध्ये सैन्याकडून ही कारवाई करण्यात आली. या ठिकाणी पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आल्यानंतर भारतीय सैन्याने त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले. हा प्रतिहल्ला इतका जबरदस्त होता की यामध्ये पाकचे ५ सैनिक मारले गेले. याशिवाय, पाकचे आणखी सहा सैनिक जखमी झाल्याचे वृत्त आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा