परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी अकबर रोडचे नाव बदलण्याची मागणी केल्यावरून गीतकार जावेद अख्तर यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. संसदीय कार्य मंत्री वेंकय्या नायडू यांच्याकडे गेल्या महिन्यात व्ही. के. सिंग यांनी नवी दिल्लीतील अकबर रोडचे नाव बदलून महाराणा प्रताप करण्याची मागणी केली होती. मुघल बादशाह अकबराच्या वाढत्या साम्राज्याला थोपविण्यात महाराणा प्रताप यांची महत्वाची भूमिका होती. महाराणा प्रताप हे खरोखरी धर्मनिरपेक्ष आणि सामान्य जनतेचे राजे होते, असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा