जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा सेक्टरमध्ये बुधवारी सकाळपासून भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सुरु असलेली चकमक संपुष्टात आली आहे. या कारवाईत भारतीय सैन्याने तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. आज सकाळी कालारुस परिसरात दोन ते तीन दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मिळाली. त्यानंतर लष्कराकडून कारवाईला सुरुवात झाली. भारतीय जवान आणि दहशतवादी समोरासमोर आल्यानंतर जोरदार धुमश्चक्री झाली. यावेळी पोलीस दलाचा एक जवानही जखमी झाला. मात्र,
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा