Kangana Ranaut on Indira Gandhi: शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आलेल्या आणि नंतर भाजपानं समज दिलेल्या खासदार व अभिनेत्री कंगना रणौत या आता त्यांच्या आगामी ‘इमर्जन्सी’ चित्रपटामुळे चर्चेत आल्या आहेत. १९७६ साली आणीबाणीच्या काळात नेमकी काय परिस्थिती होती, यासंदर्भात भाष्य करणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटावर काही शीख संघटनांनी बंदीची मागणीही केली होती. त्यामुळे एकीकडे चित्रपटाबाबत उत्सुकता असताना दुसरीकडे कंगना रणौत यांनी केलेल्या विधानांची चर्चा होत आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी इंदिरा गांधींकडून काय शिकायला मिळालं? यावर केलेलं भाष्य असंच चर्चेत आलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा