भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या व्हिसा कराराच्या अंमलबजावणीसंदर्भात चर्चा करण्यासाठी गुरुवारपासून आयोजित पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षा मंत्र्यांचा दौरा रद्द करण्यामागेही कसाबची फाशीच कारणीभूत असल्याचे स्पष्ट होत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला रोममध्ये झालेल्या एका परिषदेदरम्यान पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षामंत्री रेहमान मलिक यांनी भारतात येण्याची इच्छा प्रकट केली होती. मात्र, कसाबला फाशी देण्याचे केंद्र सरकारने आधीच निश्चित केले होते. अशा परिस्थितीत मलिक यांचा दौरा अडचणीचा ठरू नये, यासाठी त्यांच्या दौऱ्यास नकार देण्यात आल्याचे समजते. परंतु पाकिस्तानकडून अधिकृत काहीही समजलेले नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा