गेल्या काही दिवसांपासून भारत व श्रीलंकेच्या समुद्री हद्दीतील कच्चथिवू बेटाचा मुद्दा चर्चेत आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मीरतमध्ये झालेल्या सभेत बोलताना हे बेट काँग्रेसनं श्रीलंकेला आंदण म्हणून देऊन टाकल्याचा आरोप केला आणि यावरून राजकीय दावे-प्रतिदावे होऊ लागले. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना या सर्व घडामोडी घडल्याची माहिती समोर आली असून भारतीय जनता पक्षाकडून या मुद्द्यावरून काँग्रेसला लक्ष्य केलं जात आहे. यासंदर्भात ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी त्यांची भूमिका मांडताना हे बेट काँग्रेस सरकारनं कोणतीही बदली गोष्ट न घेताच देऊन टाकल्याचा दावा केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा