भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्ती विषयी आणि वाढत्या उद्योगांविषयी सध्या जोरदार चर्चा होते. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का की ५८ वर्षीय अदानी हे एकदा नव्हे तर दोनदा मृत्यूच्या दारात जाऊन परत आलेत. अदानी पहिल्यांदा अपहरण झाल्यानंतर सुखरूप बचावले होते. याशिवाय २००८ मध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ल्यात देखील ते थोडक्यात बचावले होते. चला तर समजून घेऊन या दोन्ही घटनांमध्ये नेमकं काय घडलं होतं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा