Soumya Viswanathan Murder Case: २००९ मध्ये जिगिषा घोष या मुलीच्या हत्या प्रकरणात रवि कपूर, अमित शुक्ला आणि बलजीत मलिक यांना अटक केली. २००८ मध्ये झालेल्या सौम्या विश्वनाथन हत्या प्रकरणातही त्यांचा सहभाग असल्याचं त्यांनी कबूल केलं. हातावरचा एक टॅटू आणि पोलिसांकडून चोरलेला वायरलेस फोन यामुळे जिगिषा घोष प्रकरण उलगता आलं आणि सौम्या विश्वनाथनचे मारेकरी कोण आहेत? त्यांच्यापर्यंत पोलीस पोहचले. २००९ मध्ये जिगिषा घोषची हत्या करण्यात आली होती. त्यातल्या आरोपींनी सौम्या विश्वनाथनच्या हत्येचीही कबुली दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा