कोर्टामधील खटले कित्येक वर्षे प्रलंबित असतात. याच कारणामुळे शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये, असे म्हणतात. काही प्रकरणांत तर आरोपीचा मृत्यू होतो, मात्र तरीही ती प्रकरणं न्यायालयात प्रलंबितच असतात. सध्या असाच एक देशातील सर्वात जुना खटला चर्चेत आला आहे. १९५१ सालातील हा खटला मागील आठवड्यात निकाली निघाला आहे. तब्बल ७२ वर्षांपासून या खटल्यावर सुनावणी सुरू होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा