Who is Kshitij Tyagi: जिनिव्हा येथे संयुक्त राष्ट्रांच्या ५८ व्या मानवाधिकार परिषदेची सातवी बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा उपस्थित करताच भारताने याला जोरदार फटकारत उत्तर दिले आहे. यावेळी भारताने पाकिस्तानचे वर्णन केवळ एक अपयशी राष्ट्र म्हणून केले नाही तर आंतरराष्ट्रीय मदतीवर अवलंबून असलेला देश म्हणून देखील केले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या या अधिवेशनानंतर भारतीय राजनैतिक अधिकारी क्षितिज त्यागी यांचे खूप कौतुक होत आहे. ज्यांनी पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा