अवघ्या आठवड्याभरापूर्वी बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. नितीश कुमार यांनी एकाच टर्ममध्ये तिसऱ्यांदा बाजू बदलून पुन्हा एकदा भाजपाशी घरोबा केला. लालू प्रसाद यादव यांच्या राजदशी काडीमोड घेत नितीश कुमार यांनी भाजपाच्या पाठिंब्यावर पुन्हा शपथ घेतली आहे. या पार्श्वभूमीवर बिहारमधील राजकीय परिस्थितीवर व नितीश कुमार यांच्या वारंवार बाजू बदलण्याच्या वृत्तीवर राजकीय वर्तुळातून मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटल्या. यासंदर्भात जेव्हा लालू प्रसाद यादव यांना विचारणा करण्यात आली, तेव्हा त्यांनी खास त्यांच्या शैलीत उत्तरं दिली!
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा