लोक मांसाहारी झाल्याने हिमाचलमध्ये ढगफुटी झाली असा अजब दावा आयआयटी मंडीचे संचालक लक्ष्मीधर बेहरा यांनी केला आहे. यावर्षी हिमाचल प्रदेशात ढगफुटी आणि भूस्खलनामुळे राज्याचं मोठं नुकसान झालं. भूस्खलनाच्या घटना का वाढल्या? याची तज्ज्ञांकडून पाहणी करण्यात आली, तसंच यावर अभ्यासही सुरु आहे. अशात IIT च्या संचालकांनी हा अजब दावा केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा