नवी दिल्ली : भाजपने मंगळवारी प. बंगाल सरकारच्या भ्रष्टाचाराचा निषेध करण्यासाठी राज्य सचिवालयावर काढलेल्या मोर्चातील निदर्शक-आंदोलकांची धरपकड झाली होती. त्यानंतर भाजपने ममता बॅनर्जी यांच्या सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे. मुख्यमंत्री ममता यांच्या सरकारच्या काळात प. बंगालमध्ये कायदा-सुव्यवस्थाच नष्ट झाली असून राज्य दिवाळखोर झाले आहे. भाजपच्या सदस्यांचा आवाज दडपण्यासाठी पोलिसांद्वारे अत्याचार केला जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा