नवी दिल्ली : दिल्लीतील तत्कालीन ‘आप’ सरकारच्या वादग्रस्त मद्याविक्री धोरणामुळे दोन हजार कोटींचे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा महालेखापरीक्षकांच्या अहवालात करण्यात आला असून ‘कॅग’चा हा अहवाल मंगळवारी दिल्ली विधानसभेत भाजप सरकारने मांडला. या अहवालामुळे ‘आप’ नेत्यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा