देशातील ५४३ जागांसाठी ७ टप्प्यांत निवडणुका होणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज (रविवार) जाहीर केले आहे. या निवडणुकीत यंदा ९० कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. २०१४ पासून आतापर्यंत यामध्ये ८.४ कोटी मतदारांची भर पडली आहे. विशेष म्हणजे १८ ते १९ वयोगटातील १.५ कोटी मतदार आहेत. या नवमतदारांची भूमिका यंदा महत्वाची असणार आहे. गत निवडणुकीत युवा मतदार आणि पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांनी महत्वाची भूमिका निभावली होती. त्यामुळे प्रत्येक पक्षाचे या मतदारांकडे विशेष असे लक्ष असेल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा