निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. आयोगाने लोकसभेच्या एकूण ५४३ जागांवर ७ टप्प्यात निवडणुकीची घोषणा केली आहे. ११, १८, २३, २९ एप्रिल आणि ६, १२ आणि १९ मे रोजी निवडणुका होणार आहेत. सर्व टप्प्यातील मतमोजणी ही २३ मे रोजी होईल. २२ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांत एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी याची घोषणा केली. देशात आजपासून आचारसंहिता लागू झाल्याचेही त्यांनी सांगितले. मागील वेळी देशात ९ टप्प्यात मतदान झाले होते. विद्यमान लोकसभेचा कार्यकाळ ३ जूनला संपणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा