महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे. यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील काही गावात तर दैनंदिन कामासाठी वापरलं जाणारं पाणीही मैलभर पायपीट केल्यावर मिळते. रात्री-अपरात्री महिलांना पाणी भरण्यासाठी उठावे लागते. त्यामुळे मुलांना लग्नासाठी कुणी मुली देण्यास तयार नाही. होय! हे वास्तव आहे. यवतमाळमधील उंबरीपठार गावातील हे भयाण वास्तव आहे. येथील तरूणांनी तिशी-चाळीशी ओलांडली मात्र, अनेकांची लग्न झाली नाहीत. कारण, गावात पाणी नसल्यामुळे सोयरीक करण्यास कोणी तयार होत नाही. गावातील गजानन पवार या तरुणाची बायको रात्री अपरात्री पाण्यासाठी जावं लागतं होतं म्हणून सोडून गेली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा