मध्य प्रदेशमध्ये नवीन वर्षाची सुरुवात वादाने झाली असून महिन्याच्या पहिल्या दिवशी सरकारी कार्यालयात ‘वंदे मातरम’ म्हणण्याची भाजपा सरकारच्या काळात सुरु झालेली परंपरा काँग्रेस सरकारने बंद केली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी यामागे कोणतेही राजकारण नसल्याचे स्पष्ट केले असून एक दिवस वंदे मातरम म्हटले नाही म्हणून तो व्यक्ती देशभक्त ठरत नाही का?, असा सवाल त्यांनी भाजपाला विचारला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा