Mahakumbh Mela 2025 Basant Panchami : मौनी अमावस्येनिमित्त अमृतस्नान करण्यासाठी गेलेल्या काही भाविकांवर काळाचा घाला झाला. बॅरिकेट्स तुटून झालेल्या चेंगराचेंगरीत जवळपास ३० भाविक मृत्यू तर ६० हून अधिक भाविक जखमी झाले होते. मौनी अमावस्येचा सोहळा अत्यंत महत्त्वाचा मानला जात होता. मात्र, त्याच दिवशी ऐतिहासिक अशा महाकुंभमेळ्याच्या सोहळ्याला गालबोट लागल्याने सर्वांनीच हळहळ व्यक्त केली. दरम्यान, आज वसंत पंचमीनिमित्त पुन्हा अमृतस्नान होते. त्यामुळे आजच्या सोहळ्याकडे उत्तर प्रदेशसह संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. मात्र, सोहळ्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने चोख व्यवस्था केली असल्याचं समाधान भाविकांनी आणि साधूंनी व्यक्त केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा