लखनऊ : महाकुंभादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनांवर विरोधी पक्षांनी केलेल्या टीकेमुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बुधवारी संतापले. विरोधी पक्षांची टीका हा महाकुंभ, सनातन धर्माचा अपमान असून तो आपण सहन करणार नाही असे ते विधानसभेत म्हणाले. महाकुंभाविषयी खोटे कथानक रचण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा