नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या महाराष्ट्रातील खराब कामगिरीनंतर राजीनामा देऊन पक्षावर दबाव वाढवण्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न निष्फळ ठरल्याची चर्चा आहे. कारण आगामी विधानसभा निवडणुकीतही महायुतीची धुरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच सोपवण्यात येण्याची शक्यता आहे. मात्र, शिंदे गटाने विधानसभेच्या २८८ पैकी १०० जागांची मागणी केली असल्याने त्याला भाजपच्या स्थानिक नेतृत्वाकडून विरोध होत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा