पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आपण दिलेल्या आश्वासनांचे विस्मरण झाले आहे, राज्यात कायदा आणि सुव्यवस्थाच राहिलेली नाही आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण या राज्यात सर्वाधिक आहे, असा हल्ला काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी येथे बुधवारी बॅनर्जी यांच्यावर चढविला. पाच वर्र्षांपूर्वी आमचा ममता बॅनर्जी यांच्यावर विश्वास होता, मात्र सत्तेवर आल्यानंतर त्यांना आपल्याच आश्वासनांचे विस्मरण झाले, त्यांनी जनतेच्या तोंडाला पाने पुसली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा