Mamata Banerjee On BJP : भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रा आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीत मिळवलेला विजय हा बनवट मतदार वापरून मिळवला असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरूवारी उपस्थित केला. कोलकाता येथील नेताजी इनडोर स्टेडियममध्ये तृणमूल कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना बॅनर्जी यांनी हा आरोप केला आहे. यावेळी ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील २०२६ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २९४ पैकी २९४ जागा जिंकण्याचे ध्येयही त्यांनी बोलून दाखवले. २०२१ मध्ये ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने २१४ जागा जिंकल्या होत्या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा