बांगलादेशमध्ये नोकऱ्यांमधील आरक्षणाच्या मुद्द्यावरून मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. यात जवळपास १३३ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या घटनांच्या पार्श्वभूमीवर आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी मोठं विधान केलं आहे. बांगलादेशातील पीडित नागरिकांसाठी आमचे दरवाजे उघडे असून त्यांनी मदत मागितल्यास त्यांना आश्रय देऊ, असे त्या म्हणाल्या. त्यांच्या विधानानंतर आता विविध राजकीय चर्चांनाही उधाणं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा