मध्य प्रदेशातील रतलाम याठिकाणी एक विचित्र घटना घडली आहे. येथील एका तरुणाने सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यातून निर्दोष सुटल्यानंतर सरकारवर तब्बल दहा हजार कोटींचा दावा ठोकला आहे. सामूहिक बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात जवळपास दोन वर्षे तुरुंगात राहावं लागलं. या काळात आपल्या कुटुंबाचे अतोनात हाल झाले. दरम्यानच्या काळात लैंगिक संबंध ठेवता आले नाहीत. यामुळे झालेल्या मानसिक आणि शारिरीक त्रासासाठी सरकारने दहा हजार कोटींची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी संबंधित तरुणाने केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा