Mani Shankar Aiyar on Rajiv Gandhi : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर हे आपल्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या विधानामुळे नवनव्या वादांना तोंड फुटल्याचंही अनेकदा पाहायला मिळालं. आता मणिशंकर अय्यर यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबाबत एक मोठं विधान केलं आहे. त्यामुळे मणिशंकर अय्यर हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मणिशंकर अय्यर यांनी कोणत्याही दुसऱ्या पक्षातील नेत्यांवर टीका केली नाही, तर त्यांच्याच काँग्रेस पक्षाचे दिवंगत राजीव गांधी यांच्याबाबत एक विधान केलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा