पीटीआय, इंफाळ : मणिपूरमध्ये राज्य सरकार जातीय संघर्ष थांबवण्यात अपयशी ठरल्याने नागरिक संतप्त आहेत, असे मणिपूरमधील भाजप पदाधिकाऱ्यांनी पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पत्राद्वारे कळविले आहे. प्रदेशाध्यक्ष शारदा देवी, उपाध्यक्ष चिदानंद सिंग चौधरी आणि इतर सहा जणांनी स्वाक्षरी केलेल्या या पत्रात नमूद केले आहे, की जनतेचा रोष आणि विरोध आता तीव्र होत चालला आहे, त्यामुळे सरकारला दीर्घकाळच्या अशांततेबद्दल जबाबदार धरले जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा