Supreme Court on Divorce: लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाची बाब असते. बदललेल्या काळानुसार आता लग्नानंतर जोडप्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. जीवनशैलीतील बदल, कामाचा ताण, एकत्र कुटुंबपद्धतीत राहण्यास नकार यामुळे अनेक जोडप्यांमध्ये वाद होताना दिसतात. वाद इतके विकोपाला जातात की, त्याचा शेवट न्यायालयात होतो. न्यायालयासमोर अशाप्रकारचे हजारो प्रकरणे येत असतात. सर्वोच्च न्यायालयात अशाच एका प्रकरणाची सुनावणी झाली असता न्यायाधीश अभय ओक यांनी संबंधित जोडप्याचे समुपदेशन केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा