Marriage Scams News : पश्चिम बंगालमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ३२ वर्षीय बांगलादेशी महिलेने चार वर्षात तब्बल चार लग्न करून कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप करून ब्लॅकमेल केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पश्चिम बंगालच्या बिधाननगर पोलिसांनी एका महिलेला अटक केलं आहे. एवढंच नाही तर ती महिला मेडिकल व्हिसावर भारतात येत असायची. इकडे आल्यानंतर भारतातील तरुणांशी लग्न करायची आणि त्यानंतर त्या तरुणावर घरगुती हिंसाचाराचा आरोप करून ब्लॅकमेल करायची.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा