अमेरिकेने नुकताच मानवी हक्कांबाबतचा एक वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला होता. या अहवालात भारतातील मणिपूरचा उल्लेख करून तिथे मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्याचा ठपका अमेरिकेने अहवालात ठेवला होता. आता या अहवालावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने टीका करण्यात आली आहे. हा अहवाल पूर्णपणे पक्षपाती असून भारताबद्दल अत्यंत तोकडे आकलन असल्याचे दाखवत आहे. अमेरिकेच्या वार्षिक ‘ह्युमन राइट्स असेसमेंट रिपोर्ट’मध्ये मागच्या वर्षी मणिपूरमध्ये उसळलेल्या वांशिक संघर्षाचा उल्लेख करण्यात आला आहे. या संघर्षामुळे मानवी हक्कांची पायमल्ली झाली. तसेच भारतभरात अल्पसंख्याक, पत्रकार आणि विरोधात उठणारा आवाज दाबला जात असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा