देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज सकाळी एका कार्यक्रमात बोलताना “महात्मा गांधींनीच सावरकरांना दया याचिका दाखल करण्याचा सल्ला दिला होता”, असा दावा केला आणि या मुद्द्यावरून देशभरात चर्चा सुरू झाली. सावरकरांनी जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना ब्रिटिश सरकारसमोर सादर केलेल्या सुटकेसाठीच्या याचिकांवरून मोठा वाद असताना त्यात राजनाथ सिंह यांनी केलेल्या विधानामुळे भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर इतिहासतज्ज्ञ संबंधित दाखले पुराव्यादाखल देऊन सत्य परिस्थिती काय होती, याविषयी भूमिका मांडत आहेत. इतिहास अभ्यासक विक्रम संपत यांनी देखील टाईम्स नाऊला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये सावरकरांच्या दया याचिका आणि महात्मा गांधींचा सल्ला याविषयीचा नेमका घटनाक्रम सांगितला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा