एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी भारतातील मुस्लिमांच्या स्थितीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे. “देशात ज्या ठिकाणी भाजपाचे सरकार आहे, त्या ठिकाणी मुस्लीम लोक खुल्या तुरुंगात आयुष्य घालवत असल्याचं वाटत आहे”, असे ओवैसी यांनी म्हटले आहे. या देशात रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांना जास्त मान आहे पण मुस्लिमांना नाही, असा संताप त्यांनी सभेत बोलताना व्यक्त केला. गुजरातमधील दांडिया कार्यक्रमादरम्यान मुस्लीम तरुणांना झालेल्या मारहाणीचाही ओवैसी यांनी समाचार घेतला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा