लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सोमवारी (२५ मार्च) सहावी यादी जाहीर केली. यामध्ये राजस्थानधील चार उमेदवारांचा समावेश आहे, तर तामिळनाडूमधील एका उमेदवाराचा समावेश आहे. याआधी काँग्रेसने महाराष्ट्रातील काही उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. अशातच आसाममध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला. आसामच्या लखीमपूर जिल्ह्यातील नोबोईचा या विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरत नराह यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा