सरसंघचालक मोहन भागवत आणि भैयाजी जोशी यांनी सकाळी सर्वात आधी मतदान केंद्रावर हजेरी लावत मतदानाचा हक्क बजावला आहे. नागपुरमधील दफ्तारी शाळेत मतदान करण्यासाठी दोघे एकत्र सकाळी पोहोचले होते. यावेळी बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी लोकशाहीसाठी आणि देशाच्या विकासासाठी मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. सर्वांनी मतदान करणं गरजेचं आहे. देशाची सुरक्षा, विकास आणि एकात्मतेसाठी केलं पाहिजे. हेच आपला निवडणूक आयोगही सांगतो आणि आम्हीही तेच सांगतोय असं मोहन भागवत यांनी यावेळी सांगितलं. तर भैय्याजी जोशी यांनी नोटा हा पर्याय नसल्याचं मत व्यक्त केलं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा