लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुस्लीम आरक्षणाचा विषय चांगलाच तापविण्यात आला. काँग्रेसने कर्नाटकमध्ये मुस्लिमांना आरक्षण दिल्याचा मुद्दा भाजपाकडून उपस्थित करण्यात आला. तसेच “धर्माच्या आधारावर मुस्लीमांना आरक्षण देता येणार नाही आणि आम्ही ते कधीही देणार नाही”, अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जोरकसपणे मांडली होती. लोकसभेच्या निकालानंतर भाजपाला स्पष्ट बहुमत गाठता आलेले नाही. आता त्यांना चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचा टेकू घ्यावा लागणार आहे. अशातच नायडूंच्या तेलगू देसम पक्षाच्या (TDP) नेत्याने मुस्लीम आरक्षण कायम राहणार असल्याची भूमिका मांडली आहे. ज्यामुळे आता भाजपाची कोंडी होण्याची शक्यता आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा