नोकरीच्या शोधात असताना म्यानमारमध्ये फसलेल्या १३ भारतीयांची सुटका करण्यात आली आहे. नोकरीचे आमिष दाखवून त्यांना म्यानमारमध्ये नेण्यात आले होते. त्यांच्याकडून क्रिप्टेकरन्सीशी संबंधित अवैध काम करून घेण्यात आले. सुटका करण्यात आलेले सर्व १३ जण तामिळनाडूमधील आहेत. विशेष म्हणजे कामाचे टार्गेट पूर्ण न झाल्यास त्यांना इलेक्ट्रिक शॉक दिला जात असे. तशी माहिती सुटका करण्यात आलेल्यांपैकी एका व्यक्तीने दिली आहे. नोकरीच्या शोधात असताना मानवी तस्करीस बळी पडलेल्या या भारतीयांची ४ ऑक्टोबर रोजी सुटका करण्यात आली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा