हैदराबाद : देशाच्या राजकारणाची दिशा तुष्टीकरणाकडून तृप्तीकरणाकडे नेण्याचे ध्येय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मांडले. हे ध्येय साध्य करण्यासाठी सर्व समाजघटकांपर्यंत पोहोचण्याबरोबरच देशभर ‘स्नेहयात्रा’ काढण्याची सूचना मोदींनी केली. काँग्रेस २ ऑक्टोबरपासून ‘भारत जोडो’ यात्रा सुरू करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपचे हे मोठे पाऊल मानले जात़े
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा