९ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. लोकसभा निवडणुकीत भाजपाला यावेळी बहुमताची संख्या गाठता आलेली नाही. भाजपाला २४० जागा मिळाल्या आहेत. एनडीएच्या साथीने ही संख्या २९४ इतकी झाली आहे. एनडीएचं सरकार देशात आहे आणि मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. अशात लालूप्रसाद यादव यांनी ऑगस्ट महिन्यात सरकार कोसळणार असा दावा केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा