राजकीय पक्षांशी संघर्ष करण्याऐवजी ममता बॅनर्जी या निवडणूक आयोगाशी लढत आहेत, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला. निकालापूर्वीच तृणमूल काँग्रेसने पराभव स्वीकारला आहे, अशी टीका पंतप्रधानांनी प्रचारसभेत केली.

 

Story img Loader